१५ जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार..

पगारातून कट होतील जास्त पैसे?.. देश : तुम्ही क्रेडिट कार्ड वापरत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी कामाची आहे. दुर्लक्ष कराल तर नुकसान होईल. 15 जूनपासून क्रेडिट कार्डचे नियम बदलणार आहेत. 5 नियम तुम्हाला माहिती हवेत, यामध्ये लेट पेमेंट फीपासून ते अगदी व्याजदरापर्यंत अनेक गोष्टी बदलणार आहेत. ज्याचा थेट तुमच्या पगारावर परिणाम होणार आहे. जर तुम्हीही…

Read More

RBI चा EMI संबंधी मोठा निर्णय!.

तुमच्या EMI वर काय होणार परिणाम?.. RBI ने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा परिणाम बँका, लोन घेणारे आणि तुमच्या आमच्या खिशावर होणार आहे. पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर, CNG, खाद्य तेलाच्या किंमतीपासून ते अगदी भाजी पाल्यापर्यंत सगळ्या गोष्टी दिवसेंदिवस महाग होत चालल्या आहेत. त्यातच वाढत्या महागाईचा फटका सर्वसामान्यांच्या खिशाला बसला असताना RBI ने मोठा निर्णय…

Read More

Petrol Diesel price Hike: पेट्रोल डिझेलच्या दरात 10 दिवसांत सलग चौथ्यांदा वाढ..

काय आहेत नवे दर.. सर्वसामान्य जनतेला महागाईचा आणखी एक मोठा झटका बसला आहे. इंधन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा मोठी दरवाढ केली आहे. सलग चौथ्यांदा ही दरवाढ मागच्या 10 दिवसांमध्ये केली आहे. तर सलग दुसऱ्यांदा ही मोठी दरवाढ केल्याचं सांगितलं जात आहे. 15 मे रोजी 3 रुपयांहून अधिक पेट्रोल डिझेल महाग झालं होतं….

Read More

जगातील सर्वात मोठ्या कृषी पुरस्काराने पंतप्रधानांचा सन्मान!..

FAO ने दिलं Agricola मेडल.. देश: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना २०२६ सालासाठी Food and Agriculture Organization (FAO) कडून दिला जाणारा सर्वोच्च ‘ॲग्रिकोला पदक’ सन्मान प्रदान करण्यात आला आहे. कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल त्यांना हा जागतिक सन्मान देण्यात आला. इटलीतील रोम येथे असलेल्या एफएओ मुख्यालयात विशेष समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कृषी…

Read More

Fuel Crisis: पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी..

देशांतर्गत इथेनॉल उत्पादन क्षमतेचा वापर लक्षणीयरीत्या वाढेल.. देश : इंधन टंचाईचं संकट भारतावर असून नागरिकांमध्ये गोंधळाचं वातावरण दिसून येतंय. त्यातच आता पेट्रोलबाबत सरकारकडून आनंदाची बातमी समोर आली आहे. यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. भारताच्या ऊर्जा क्षेत्रात एका नव्या क्रांतीला सुरुवात झाली आहे. कच्च्या तेलाच्या आयातीचा मोठा भार कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी केंद्र…

Read More

Gold Silver Price Hike: या आठवड्यात सोने-चांदीचे दर वाढणार की घटणार?

सर्वसामान्यांना काय फायदा काय तोटा?.. देश : सद्या सोने- चांदी घ्यायचं म्हटलं की, सर्वसामान्यांच्या खिशाला परवडेनासं होत. त्यातच आता या आठवड्यात सोने-चांदीच्या दरात मोठा भूकंप येणार असल्याचं बोललं जात आहे. मागील काही दिवसांपासून सोन्याच्या दरात चांगलीच उसळण आली आहे. भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत होत असल्याने परदेशी चलन वाचवण्यासाठी सोन्यावरील आयात शुल्कात वाढ करण्यात आली…

Read More

India UAE LPG Deal: UAE सोबत भारताने केला सर्वात मोठा गॅस करार..

इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यात मोदींचा मास्टरस्ट्रोक.. देश- विदेश : इराण-अमेरिका युद्धाच्या सर्वात मोठ्या झळा सर्वानसामान्यांना सहन कराव्या लागत आहेत. इराण-अमेरिका युद्धाच्या भडक्यामुळे सध्या जगभरात भीषण ऊर्जा संकट निर्माण झाले आहे. या युद्धाचा थेट फटका जागतिक तेल आणि वायू पुरवठ्याला बसत असतानाच, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (UAE) एक छोटा पण अत्यंत धोरणात्मक दौरा…

Read More

विद्यार्थ्यांच्या अडचणीत वाढ! NEET परीक्षा रद्द..

पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांना परत द्यावी लागणार परीक्षा.. विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची बाब समोर आली आहे. पेपर फुटीमुळे NEET परीक्षा रद्द झाली असून आता विद्यार्थ्यांना परत परीक्षा द्यावी लागणार आहे. पेपर लीक झाल्यामुळे NAT ने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. पेपरफुटीनंतर वैद्यकीय महाविद्यालय प्रवेशासाठीची नीट परीक्षा रद्द करण्यात आली आहे. यामुळे अंदाजे १० लाख विद्यार्थ्यांना पुन्हा…

Read More

पंतप्रधान मोदींची देशवासीयांना ७ आवाहने…

राष्ट्रनिर्मितीसाठी ‘लोकसहभाग’ अनिवार्य.. देश: देशाचा विकास हा केवळ सरकारी योजनांनी नाही, तर नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच शक्य आहे, असे प्रतिपादन करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी देशवासीयांना ७ कलमी प्रतिज्ञा घेण्याचे आवाहन केले आहे. भारतीय जनता पार्टी (भाजपा) महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने या आवाहनांचा प्रसार करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून, ‘राष्ट्र प्रथम’ हा विचार तळागाळातील…

Read More

सिंगापूरसाठी आदर्श असलेला बंगाल वादाच्या भोवऱ्यात का?..

विकासाचा हा वारसा कसा ढासळला? देश: भारताच्या इतिहासात पश्चिम बंगाल आणि विशेषतः कोलकाता शहराचा असा काळ होता जेव्हा ते केवळ देशाचेच नव्हे तर संपूर्ण आशियाचे एक महत्त्वाचे आर्थिक आणि सांस्कृतिक केंद्र होते. 18 व्या आणि 19 व्या शतकात ब्रिटिश काळात, कोलकाता हे ब्रिटिश साम्राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर मानले जाई. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आधुनिक सिंगापूरचे…

Read More