Kanda Andolan : कांदा प्रश्नी राज्य सरकारचा मोठा निर्णय !

कांद्याचा प्रश्न गंभीर ? नाशिक: राज्यात सध्या कांदा दराचा प्रश्न चांगलाच पेटला असून शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिकच्या चांदवड येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या नेतृत्वाखाली कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मोठा क्रांती मोर्चा काढत रास्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनानंतर राज्य सरकारही ॲक्शन मोडमध्ये आले असून कांद्याच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी उद्या नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री…

Read More

Maharashtra MLC Election: विधानपरिषद निवडणूक! जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला..

कोणाला किती जागा मिळणार? मुंबई : राज्याच्या विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. आगामी विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपाबाबत राजकीय वर्तुळातून एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. आगामी विधानपरिषद निवडणूक भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) एकत्रितपणे म्हणजेच ‘महायुती’ म्हणूनच लढणार असून, यावर…

Read More